BBC News, मराठी - बातम्या
मोठ्या बातम्या
नांदेड : वडील-भावाने आधी तिचा खून केला, मग प्रेत जाळून राख नदीत फेकली
नांदेड शहराजवळच्या भागात ऑनर किलिंगचं प्रकरण उघडकीस आलं आहे.
TISS संस्थेत BBC च्या ‘इंडिया : द मोदी क्वेश्चन’ डॉक्युमेंट्रीचं स्क्रिनिंग, भाजपचा विरोध
मुंबईतल्या देवनार इथल्या टाटा इन्स्टिट्यूट ऑफ सोशल सायन्स संस्थेत बीबीसीच्या डॉक्युमेंट्रीचं स्क्रीनिंग आयोजित करण्यात आलं आहे.
'मुघल गार्डन'चं नाव आता 'अमृत उद्यान'
राष्ट्रपती कार्यालयाने जारी केलेल्या प्रसिद्धीपत्रकात याचा उल्लेख करण्यात आला आहे.
वायुदलाच्या दोन विमानांची हवेत टक्कर; एका पायलटचा मृत्यू
भारतीय वायुदलाच्या उड्डाण प्रशिक्षणादरम्यान एकाच वेळी दोन विमानांची टक्कर होऊन अपघाताची घटना मध्य प्रदेशमध्ये घडली आहे.
प्रयोगभूमी : 'या' शाळेत पुस्तकंच नव्हे, तर कोंबड्या, बदकं, म्हशी आणि शेळ्याही आहेत...
"मला असं वाटतं की शहराचे दरवाजे बंद व्हायला लागले आहेत. त्यामुळे खेड्यांना अधिक समृद्ध करणं गरजेचं आहे."
अक्षय परांजपे : थरथरत्या हातांनी जेव्हा तो फोटोग्राफी करतो...
या आजारात रुग्णाचं शरीर स्थिर राहात नाही अगदी पूर्ण वेळ शरीराला कंप येतो.
एकनाथ शिंदेंच्या बंडानंतर आतापर्यंत काय काय घडलं, वाचा-10 महत्त्वाच्या घटना
मूळ ‘शिवसेना’ पक्ष आणि या पक्षाचं ‘धनुष्यबाण’ हे चिन्ह नेमके कुणाचं, या वादावर गेल्या काही महिन्यांपासून निवडणूक आयोगात खल सुरू आहे.
तुमच्या अँड्रॉईड स्मार्टफोनमध्ये आता हे 5 महत्त्वाचे बदल होणार
आता गुगल इंडियाला भारतात तब्बल 13 अब्जांची चपराक बसली आहे. काय आहे हे प्रकरण? यामुळे तुमचे-आमचे अँड्रॉइड फोन्स कसे बदलणार? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
रिझर्व्ह बँकेने निरक्षर महिलांना बँकेचा परवाना नाकारला, महिलांनी अधिकाऱ्यांनाच गणित घातलं आणि मग...
चेतना सिन्हा कांताबाईंना घेऊन बँकेत गेल्या. पण म्हसवडमध्ये तेव्हा असलेल्या दोन्ही बँकांनी कांताबाईंचं खातं घ्यायला नकार दिला.
व्हीडिओ आणि कोरोना अपडेट्स
पठाण सिनेमावर कंगना राणावत काय म्हणाली?
कंगना राणावत आता ट्विटरवर परतली असून तिचं अकाऊंट ट्विटरनेच पूर्वी बंद केलं होतं. आता तिने पठाण सिनेमाबद्दल तिची मतं मांडण्यास सुरुवात केली आहे.
प्रेमीयुगुलाच्या मृत्यूनंतर त्यांच्या पुतळ्यांचं लागलं लग्न
गुजरातच्या तापी जिल्ह्यातल्या निझर तालुक्यात या पुतळ्यांचं लग्न झालंय. पारंपरिक आदीवासी प्रथेनुसार हा लग्न सोहळा पार पाडला.
5 वर्षांचा छोटा पोलीस जेव्हा पेट्रोलिंग टीमचं नेतृत्व करतो...
पोलिसांनी एका 5 वर्षीय मुलाला त्यांच्या विशेष गस्ती पथकाचं नेतृत्व करायची संधी दिली.
एक पाय गमावल्यानंतर जेव्हा तिनं जिममध्ये पहिलं पाऊल टाकलं...
सियान आता मॉडेल आहे, मोटिव्हेशनल स्पीकर आणि कन्टेन्ट क्रिएटर आहे.
जगातल्या 10 श्रीमंत देशांच्या यादीत भारताचा 5वा क्रमांक लागतो, मग एवढे भारतीय गरीब का आहेत?
श्रीमंत आणि गरिबांमधली दरी खरंच किती खोल आहे? जाणून घेऊ या आजच्या सोपी गोष्टमध्ये.
पंतप्रधान मोदींसमोर एकनाथ शिंदेंचे उद्धव ठाकरेंना ‘5’ टोमणे
सभेमध्ये मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी केलेल्या भाषणावेळी उद्धव ठाकरे यांच्यासह महाविकास आघाडीवर जोरदार टीका केली.
भारताची 2011 नंतर जनगणना का नाही झाली? सोपी गोष्ट 774
जनगणना होते कशी? ती महत्त्वाची का आहे? आणि ती न झाल्यामुळे काय काय खोळंबलंय?
पुण्याच्या काकांकडे आहेत 200 पेक्षा जास्त गाड्या, या गाड्या घेऊन ते शाळेत जातात कारण...
पुण्याचे रत्नाकर जोशी हे 200 हून अधिक गाड्यांचे संग्राहक आहेत. या गाड्यांच्या मदतीने ते विद्यार्थ्यांना वाहतुक सुरक्षेचे धडे देतायत.
कोरोनाची नाकावाटे दिली जाणारी लस कुठे, कितीला मिळेल? सोपी गोष्ट
भारत बायोटेक म्हणजे ती कंपनी जी कोव्हॅक्सिन लस देत होती, त्यांचीच ही लस आहे. पण ही लस नेमकी काय आहे? ती कुठे? कशी आणि कितीला मिळेल?
महाराष्ट्र
एकाच कुटुंबातील 7 जणांची ‘हत्या,’ 5 नातेवाईकांवर संशय आणि 7 अनुत्तरीत प्रश्न
मोहन पवार आणि त्यांच्या कुटूंबियांचे मृतदेह 18 जानेवारीपासून एक एक करुन पारगाव जवळच्या भिमा नदीच्या पात्रात सापडू लागले होते.
राज्यपाल कसे निवडले जातात? त्याचं कर्तव्यं काय असतात?
महाराष्ट्राचे राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांनी स्वत:ला पदमुक्त करण्याची इच्छा पंतप्रधान नरेंद्र मोदींकडे काही दिवसांपूर्वी व्यक्त केली.
'बागेश्वर धाम सरकार' धीरेंद्र शास्त्रींना आव्हान देणारे श्याम मानव कोण आहेत?
धीरेंद्र शास्त्री यांनी आपल्या मंचावर येऊन हे दावे सिद्ध करावेत, ते सिद्ध झाले तर 30 लाख रुपये देऊ असे अंनिसने सांगितले होते. मात्र धीरेंद्र यांनी ते न स्वीकारता महाराष्ट्रातून निघून जाण्याचा निर्णय घेतला.
तुमचं आधार कार्ड 10 वर्षांहून अधिक जुनं असेल तर...
तुमचं आधार कार्ड 10 वर्षांपेक्षा जुनं असेल आणि याआधी कधी ते अपडेट केलं नसेल, तर ते ताबडतोब अपडेट करुन घेण्याचा सल्ला आधार म्हणजेच यूनिक आयडेंटिफिकेशन ऑथॅरिटी ऑफ इंडियानंही दिला आहे.
उद्धव ठाकरेंनी आनंदआश्रमाला भेट देणं का टाळलं? काय आहे ठाण्याचं राजकारण?
एकनाथ शिंदे यांनी बंड केल्यानंतर जवळपास सात महिन्यांनी माजी मुख्यमंत्री उद्धव ठाकरेंनी आज शिंदे यांच्या बालेकिल्ल्याचा म्हणजेच ठाणे शहराचा दौरा केला.
शरद पवार- प्रकाश आंबेडकर यांचं 'भांडण' नेमकं काय आहे?
सोमवारी (23 जानेवारी) उद्धव ठाकरे यांच्यासोबत घेतलेल्या पत्रकार परिषदेत प्रकाश आंबेडकर यांनी ‘आपलं शरद पवार यांच्याशी जुनं भांडण’ असल्याचं जाहीरच सांगितलं.
तीन गोष्टी पॉडकास्ट : वंचितबरोबरची युती टिकवणं उद्धव ठाकरेंना अवघड का जातंय?
आज दिवसभरातील तीन महत्त्वाच्या घडामोडींचं विश्लेषण
सोपी गोष्ट पॉडकास्ट : तुमचे अँड्रॉइड स्मार्टफोन्स आता असे बदलणार
दिवसांतली सर्वांत मोठी बातमी ऐकून सोप्या शब्दांत समजून घ्या...सोपी गोष्ट पॉडकास्टमध्ये
गावाकडची गोष्ट : गायरान जमीन म्हणजे काय? ही जमीन कोणत्या कामांसाठी वापरली जाऊ शकते?
गायरान जमीन म्हणजे काय, ती खासगी वापरासाठी देण्याची प्रक्रिया काय असते आणि या जमिनीचा गैरवापर केल्यास काय शिक्षा होते, जाणून घेऊया.
भारत
न्यायाधीशांच्या नियुक्त्यांचा वाद एवढा विकोपाला का गेलाय? सरकार म्हणतंय...
न्यायाधीशांच्या नियुक्त्या आणि बदल्यांवरून सरकार आणि न्यायव्यवस्थेतील वाद इतका टोकाला गेलाय की, केंद्रीय कायदेमंत्र्यांपासून सर्वोच्च न्यायालयाच्या सरन्यायाधीशांपर्यंत सर्वचजण सातत्याने विधानं करतायत.
पुण्यातल्या मोहसीन शेख झुंडबळी प्रकरणात धनंजय देसाईंसह 20 जणांची निर्दोष मुक्तता
मोहसीन शेख या मुस्लीम तरुणाच्या झुंडबळी प्रकरणात मुख्य आरोपी धनंजय जयराम देसाई (वय 40) यांच्यासह इतर 20 आरोपींची निर्दोष मुक्तता करण्यात आली आहे.
सानिया मिर्झा-रोहन बोपण्णा मिश्र दुहेरीच्या अंतिम फेरीत पराभूत
भारताची अव्वल टेनिसपटू सानिया मिर्झाने या स्पर्धेनंतर खेळाला अलविदा करण्याचा निर्णय घेतला आहे.
'मसालापट पठाण'मध्ये लपलाय एक महत्त्वपूर्ण संदेश
अवघं मनोरंजन विश्व ज्या चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत होतं तो 'पठाण' अखेर रिलीज झाला आहे.
गौतम अदानींनी फेटाळले घोटाळ्याचे आरोप, हिंडनबर्गविरोधात कायदेशीर कारवाईचा विचार
पंतप्रधान मोदींशी असलेल्या जवळीकीचा अदानींना फायदा होतो, अशी टीका विरोधी पक्ष नेहमी करत असतात. आता याच विरोधी पक्षांनी या रिपोर्टनंतरही अदानींवर टीका केली आहे.
तुमच्या शरीरात लोहाचं प्रमाण कमी झालंय, हे कसं ओळखाल?
तुम्हाला सतत थकवा येतो का? श्वास घेण्यात अडथळा येतो का, सारखी धाप लागते का? तुमची त्वचा निस्तेज झाली आहे असं तुमचे मित्र तुम्हाला सांगतात का?
अज्ञातवास, कोट्यवधींची प्रॉपर्टी बागेश्वर धामच्या 'बाबां'विषयी सर्वकाही
धीरेंद्र शास्त्री कधी सनातन धर्मांच्या गोष्टी, कधी केंद्रीय मंत्र्यांना आशिर्वाद, कधी विचित्रं वागणं, कधी वादग्रस्त वक्तव्य तर कधी जमीन हडपण्याचा आरोप... अशा अनेक कारणांमुळे चर्चेत आलेले आहेत.
आरआरआर नाटू नाटू : ऑस्कर नॉमिनेशनपासून ते पुरस्कार जिंकण्यापर्यंतची प्रक्रिया नेमकी कशी असते?
यंदाच्या ऑस्कर पुरस्कारांमध्ये राजामौली यांच्या आरआरआर चित्रपटातील नाटू नाटू या गाण्याला नामांकन मिळाल्याने सर्वांच्या अपेक्षा उंचावल्या आहेत.
महिला आयपीएल संघांची घोषणा, या पाच शहरांना मिळाला मान
पुरुषांच्या आयपीएल स्पर्धेला 15 वर्ष पूर्ण होत असतानाच महिला आयपीएलचा शुभारंभ होत आहे.
जगभरात
गुगल भारतासाठी ऍन्ड्रॉईड सिस्टिममध्ये करणार मोठे बदल, कारण...
भारतीय सुप्रीम कोर्टातली केस हारल्यानंतर गुगलने भारतात पुरवल्या जाणाऱ्या त्यांच्या ऍन्ड्रॉईड ऑपरेटिंग सिस्टिम सेवेत बदल करत असल्याचं जाहीर केलं आहे.
चीनमध्ये थडग्यांचं साम्राज्य, कोव्हिडमुळे झालेल्या मृत्यूचा विषय पुन्हा चर्चेत
चीनमध्ये कोव्हिडमुळे लोकांचा मृत्यू होण्याचा सीलसीला अजूनही सुरूच आहे. त्याचवेळी चीनमध्ये कोव्हिडमुळे नेमके किती लोकांचे मृत्यू झालेत हा सर्वत्र चर्चेचा विषय ठरत आहे.
चंद्राचा तुमच्या मूडवर असा परिणाम होतो...
कदाचित चंद्राचं गुरुत्वाकर्षण लोकांच्या वागण्यावर अधिक परिणाम करत असावं. चंद्राच्या गुरुत्वाकर्षणाचा पृथ्वीच्या चुंबकीय क्षेत्रावर परिणाम होतो असं मानलं जातं. काही लोक याबाबतीत अधिक संवेदनशील असतात. त्यांच्या वागण्यावरही चंद्राचा प्रभाव पडतो.
'भारत आणि पाकिस्तान अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर होते'- माईक पोम्पिओ
भारत आणि पाकिस्तान 2019 च्या फेब्रुवारी महिन्यात अणुयुद्धाच्या उंबरठ्यावर उभे होते असं अमेरिकेचे माजी सेक्रेटरी ऑफ स्टेट माईक पोम्पिओ यांनी आपल्या पुस्तकात लिहिलं आहे.
पैशासाठी त्यांनी देशासाठी खेळणं सोडलं, टीम हारत होती आणि ते मात्र...
सलग दहा वर्ष तिन्ही प्रकारात न्यूझीलंडसाठी दिमाखदार प्रदर्शन केलेल्या बोल्टने गेल्या वर्षी न्यूझीलंड क्रिकेट बोर्डाला राष्ट्रीय करार सूचीतून वगळावं अशी मागणी केली.
बंगालमधील लाखो लोकांच्या मृत्यूंना विन्स्टन चर्चिल जबाबदार होते का?
"1943 सालच्या दुष्काळामुळे झालेल्या लाखो मृत्यूंना विन्स्टन चर्चिल जबाबदार होते."
पाकिस्तानच्या अनेक शहरात बत्ती गुल, फोनलाही नव्हते सिग्नल, नेमकं काय झालं होतं?
सोमवारी (23 जानेवारी) सकाळी लोक झोपेतून जागे झाले तेव्हा सगळीकडेच वीजपुरवठा खंडित असल्याचं चित्र होतं.
पॅरासिटामॉलचा वापर करून साप का मारले जाताहेत?
ब्राऊन ट्री स्नेक जवळपास तीन मीटर इतक्या लांबीचा असतो. या सापाशी जणू या देशानं युद्धच पुकारलं आहे.
क्रिकेट: एका चेंडूवर 16 धावा, अनोख्या विक्रमाची नोंद
ऑस्ट्रेलियात सुरू असलेल्या बिग बॅश स्पर्धेत होबार्ट हरिकेन्स आणि सिडनी सिक्सर्स यांच्यातील लढतीदरम्यान हा विक्रम झाला.
आशेचे किरण
हुरडा विक्रीतून 'ही' 2 गावं 4 महिन्यात कोट्यवधी रुपये कशी कमावताहेत?
“ज्वारी 3 ते 4 हजार रुपये क्विंटल जाते. हुरड्याचा दर आम्हाला 200, 120 रुपये प्रती किलो मिळतो. त्याच्यामुळे आम्ही हुरड्यातच विकून टाकतो.”
पत्नीच्या स्मरणार्थ पतीने सुरू केली स्पर्धा परीक्षांसाठी अभ्यासिका
खास गरीब मुलांसाठी सुरू केलेल्या या लायब्ररीची दारं सगळ्यांसाठीच खुली असतात.
काश्मिरातल्या तणावातही मंत्रमुग्ध करणारं नूर मोहम्मद यांचं रबाब वादन
काश्मिरातल्या तणावातही नूर मोहम्मद यांचं रबाब वादन हे मंत्रमुग्ध करतं.
बर्फावर वर्चस्व गाजवत आंचल ठाकूरने भारतासाठी जिंकली 4 पदकं
हिमाचलची आंचल ठाकूर ही भारताची पहिली महिला अल्पाईन स्की स्पर्धक आहे.
भाजलेल्या स्नेहाला ‘निर्भया’ ने दिलं नवं आयुष्य...
घराच्या चार भिंतीत होणारा हिंसाचार अनेकदा लपून राहतो. हेच स्नेहा जावळे यांच्या बाबतीत घडलं.
'या' उपचारांमुळे 13 वर्षीय मुलीचा कॅन्सर झाला गायब
असाध्य अशा कॅन्सर रोगाला बळी पडलेली अलिसा एका नव्या औषधाच्या पहिल्याच डोसने बरी व्हायला लागलीय.
हार्ट अटॅकनंतरही ओमप्रकाशनी दशावताराचे खेळ का थांबवले नाहीत?
गेली 35 वर्षं ओमप्रकाश स्त्री पात्र साकारतायत
या शाळेत विद्यार्थी 1000 पर्यंतचे पाढे म्हणतात आणि दोन हातांनी लिहितात...
नाशिक पासून 90 किलोमीटरवर असलेल्या त्र्यंबकेश्वर तालुक्यातील डोंगरदऱ्यांमध्ये वसलेलं हिवाळी हे गाव.
युद्धातून घरी परतलेले सैनिक जेव्हा कुटुंबीयांना भेटतात...
खेरसन शहरात जोरदार लढाई झाली, पण रशियन सैन्याने माघार घेतल्यानंतर आता हा भाग पुन्हा युक्रेनी नियंत्रणाखाली आला आहे.