झरिया : भारताच्या कोळशाच्या राजधानीतलं भीषण वास्तव

झरिया : भारताच्या कोळशाच्या राजधानीतलं भीषण वास्तव

झरियातील खाणी नागरिकांना आणि त्यांच्या घरांना गिळंकृत करत आहेत. आगी न रोखल्यानं झरियातले ५ लाख नागरिक दररोज भीतीच्या छायेखाली जगत आहेत.

कोळसा खाण हे या लोकांसाठी उत्पन्नाचं साधन असलं तरी तेच त्यांच्या जीवावर बेतलं आहे.

स्थानिकांनी पूर्णतः बंद न झालेल्या कोळसा खाणींविरोधात आंदोलन सुरू केलं आहे.

बीबीसी प्रतिनिधी सलमान रावी यांचा रिपोर्ट.

शूट एडिट - दीपक जस्रोटीया

(बीबीसी मराठीचे सर्व अपडेट्स मिळवण्यासाठी तुम्ही आम्हाला फेसबुक, इन्स्टाग्राम, यूट्यूब, ट्विटर वर फॉलो करू शकता.)